महाराष्ट्रराज्यात महायुतीचा दणदणीत विजय, विजयाची मुख्य कारणे

राज्यात महायुतीचा दणदणीत विजय, विजयाची मुख्य कारणे

spot_img

पुणे : राज्यात झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीचे अभूतपूर्व यश मिळाले असून  आतापर्यंत कोणत्याच आघाडी किंवा युतीला असे यश प्राप्त करता आले नाही.

      महाविकास आघाडीतील तीन्ही राजकीय पक्षांना एकत्रित शिंदे यांच्या शिवसेनेऐवढ्याही जागा जिंकता आलेल्या नाहीत.

ही आहेत मुख्य कारणे

  • लोकसभा निवडणुकीत गाफिल राहिलेले व हवेत गेलेले महायुतीचे कार्यकर्ते हरीयाना निवडणुकीमुळे हुरळून गेले नाहीत.
  • राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने राबवलेल्या अभियानामुळे हिंदू मते प्रचंड प्रमाणात वाढल्यामुळे संपूर्ण राज्यात टक्केवारीत वाढ
  • हिंदूत्ववादी मराठा , ओबीसी, १५ टक्के मुस्लिम, दलितांसह अन्य आरक्षित समाजाने मुख्यत्वे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवला.
  • शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याही भक्कम नेतृत्वावर जनतेने प्रचंड विश्वास दाखवला.

राज्यात पक्षनिहाय विजयी उमेदवार

महायुती

भाजप – १३३

शिवसेना – ५७

राष्ट्रवादी – ४१

महाविकास आघाडी

काँग्रेस १५

शिवसेना (उबाठा) २०

राष्ट्रवादी (एसपी) १०

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

ॲड. अभिमान हाके पाटील मानवतावादी राष्ट्रीय सन्मान पुरस्कार २०२६ ने सन्मानित

मुंबई : मूळ पंढरपूर तालुक्यातील कोर्टी या गावचे सुपुत्र असलेले ॲड. अभिमान मायाबाई ज्ञानोबा...

जाहीर निषेध : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ऐतिहासिक वारसा महानगरपालिकेने केला उध्वस्त

पुणे : उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे १७९१ मध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी लोककल्याणासाठी जीर्णोध्दार...

कोकण धनगर समाजोन्नती मंडळ मुंबई च्या अध्यक्षपदी प्रा.प्रदिप झोरे तर कार्याध्यक्षपदी रामचंद्र आखाडे

मुंबई : कोकण विभागातील धनगर समाज बांधवांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करणार्‍या  कोकण धनगर समाजोन्नती...

चौंडीमध्ये झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत सरकारने घेतले हे महत्वाचे निर्णय

अहिल्यानगरमधील चौंडी गावात, ज्याची लोकसंख्या अवघी दीड हजार आहे, नुकतीच राज्य मंत्रिमंडळाची एक ऐतिहासिक...