कोल्हापूरराज्याच्या सर्वोत्तम कामगिरी मध्ये धनगर समाजाचे चमकले 3 तारे

राज्याच्या सर्वोत्तम कामगिरी मध्ये धनगर समाजाचे चमकले 3 तारे

spot_img

मुंबई (धनगर माझा) : सरकारच्या १०० दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमाचं अंतिम मूल्यमापन भारतीय गुणवत्ता परिषदेनं जारी केलं आहे. राज्याचे मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांनी 100 दिवसातील राज्यातील कार्यालयीन मूल्यमापन जाहिर केले त्यानुसार100 दिवसात सर्वोत्तम पोलीस अधिक्षक म्हणून कामगिरी करणाऱ्या ५ अधिकाऱ्यांमध्ये मा. बाळासाहेब वाघमोडे पाटील, पोलीस अधिक्षक, पालघर यांनी प्रथम क्रमांक पटकावला.

तसेच 100 दिवसात सर्वोत्तम जिल्हाधिकारी म्हणून कामगिरी करणाऱ्या ५ अधिकाऱ्यांमध्ये मा. अमोल येडगे, जिल्हाधिकारी कोल्हापूर यांनी द्वितीय क्रमांक पटकावला..तर 100 दिवसात सर्वोत्तम जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कामगिरी करणाऱ्या ५ अधिकाऱ्यांमध्ये मा. रोहन घुगे, मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) ठाणे जिल्हा परिषद यांनी प्रथम क्रमांक पटकावला.

त्यांच्या या सर्वोत्कृष्ट कामगिरीबद्दल यांच्यावर अभिनंदनचा वर्ष होताना दिसून येत आहे.धनगर माझा परिवाराच्या वतीने जाहिर अभिनंदन करण्यात येत आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

ॲड. अभिमान हाके पाटील मानवतावादी राष्ट्रीय सन्मान पुरस्कार २०२६ ने सन्मानित

मुंबई : मूळ पंढरपूर तालुक्यातील कोर्टी या गावचे सुपुत्र असलेले ॲड. अभिमान मायाबाई ज्ञानोबा...

जाहीर निषेध : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ऐतिहासिक वारसा महानगरपालिकेने केला उध्वस्त

पुणे : उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे १७९१ मध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी लोककल्याणासाठी जीर्णोध्दार...

कोकण धनगर समाजोन्नती मंडळ मुंबई च्या अध्यक्षपदी प्रा.प्रदिप झोरे तर कार्याध्यक्षपदी रामचंद्र आखाडे

मुंबई : कोकण विभागातील धनगर समाज बांधवांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करणार्‍या  कोकण धनगर समाजोन्नती...

चौंडीमध्ये झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत सरकारने घेतले हे महत्वाचे निर्णय

अहिल्यानगरमधील चौंडी गावात, ज्याची लोकसंख्या अवघी दीड हजार आहे, नुकतीच राज्य मंत्रिमंडळाची एक ऐतिहासिक...